11.पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी ____
12.‘स्वामित्व’ (SWAMITVA) योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे कोणती आहेत ?
i.ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे
ii.शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे
iii.मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे
iv.मालमत्ता कर निश्चित करणे
13.लोकसभेच्या ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) संदर्भात खालील विधाने विचारात घेता खालीलपैकी कोणते/ ती विधाने बरोबर आहेत?
i.प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ ‘शून्य प्रहर’ म्हणून ओळखली जाते.
ii.शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी, सदस्य दररोज सकाळी 8.00 ते 9.30 या वेळेत सभापती सूचना देतात.
iii.सध्या, शून्य तासा दरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज तीस प्रकरणे ‘मुद्दे’ मांडण्याची परवानगी आहे.
iv.शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही.
14.भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
i.शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
ii.शेती योग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूची मध्ये समाविष्ट आहे.
iii.करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे.
iv.‘पुरातन वस्तू संग्रहालये’ हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट.
15.घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नाही ?