91 भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा.
- i. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
- ii. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे.
- iii. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे.
- iv. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली.
( संदर्भ : राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 )