41."विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960 च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही." हे विधान कोणाचे आहे ?
42.राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता ?
43.भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्रयाची खालीलपैकी कोणते/ती कारण/कारणे आहे/आहेत ?
i.अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून.
ii.उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता.
iii.विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर.
44.एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम ____.
i.पूरक पोषण आहार कार्यक्रम
ii.आरोग्य तपासणी
iii.कामगार प्रशिक्षण
iv.स्त्री-पुरुष असमानता
45.2011 च्या जनगणनेनुसार, सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरांत रहात होती ?
i.मुंबई
ii.चेन्नई
iii.कलकत्ता
iv.दिल्ली
ADVERTISEMENT
46.2011 च्या जनगणनेनुसार, भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या ____ टक्के आहे.
47.भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?
i.जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे.
ii.सार्वत्रिक लसीकरण.
iii.अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.
# CANCELLED
48.जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते दोन पैलू आहेत ?
i.भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा
ii.एकत्रित जमीन मालकी मर्यादा
iii.विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा
iv.रूपांतरावर मर्यादा
49.खालील विधाने विचारात घ्या :
i.लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे.
ii.वरील चार घटकाचा विचार केल्यास स्त्री-पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो.
50.26 जून, 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतु पुढीलपैकी कोणता होता ?
i.राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे.
ii.दारिद्र्य रेषेखालील लोकांना साहाय्य करणे (दारिद्र्य निर्मूलन).