1 भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
- i. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले गेले.
- ii. लॉर्ड कॉर्नवॉलीस व जॉन शोअरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली.
- iii. रेल्वेवरील सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले.
- iv. नागपूर परिषदेने सरकारला 'वीस वर्षाची रस्ता सुधार योजना' सादर केली.
( संदर्भ : गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 )